@ShashikantPatil-x9r

हे शेवटचे शब्द ताई तुम्ही महत्त्वाचे बोललात जनतेने आता या राजकिय पक्षांवर बहिष्कार घातला पाहिजे. कारण हे लोक मतदान झाले नसले तरी, निवडून आल्याचे जाहीर करतात. 100%बहिष्कार हाच उत्तम पर्याय आहे.

@tradervg8595

हेच खरे राक्षसी वृत्तीचे सत्ताधारी लोक आहेत, त्यामुळे नाईलाज आहे.ताई तुमच्या या हिमतीला सलाम..
सरकार फक्त पैसा खाण्यात दंग आहे....
त्यांना सर्व सामान्य जनतेचं काहीही देणंघेणं नाही...

@SainathNerurkar

सरकारने जबाबदारी स्विकारुन सरकार बरकास्त कराव .

@dnyaneshghaytidak922

❤❤ अंजली ताई महाराष्ट्राच्या ❤❤ योध्या  , रणांगणात लढणाऱ्या एकट्या आहेत ❤❤❤❤ ह्यांना z plus securities द्यायला हवी

@ashokrahane8252

कोणत्याही स्थितीत दमानिया ताई ह्यांना जपले पाहिजे.समाज जागृत होणे गरजेचे.जन आंदोलन हेच एक पर्याय आहे.फडणीस आणि त्यांचे मंत्रिमंडळ हे ह्यास जबाबदार आहेत.सत्तेला चिकटून बसलेत.

@samadhansamudre9672

ताई खरच अवघड आहे हे सर्व

@ashoksonawane2587

हेच खरे राक्षसी वृत्तीचे सत्ताधारी लोक आहेत, त्यामुळे नाईलाज आहे.

@pavanchayal4917

10 वी नापास माणूस महाराष्ट्र च अर्थ मंत्री आहे हे दुर्दैव आहे

@sunilraut1242

आता जनतेलाच कारभार हाती घ्यावा लागेल असे एकंदरीत दिसते . 😊

@arunbengle8135

या सर्व यंत्रणा गृह खात्या ने स्वच्छ करायला हवे. आताचे गृहमंत्री कुचकामी ठरले आहे, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.

@rameshbobhate9943

अंजली दमानिया ताई तुम्ही जे बोलता ते अगदी बरोबर आनी सत्य आहे पण आपल्या महाराष्ट्रात ना मर्दाच सरकार आलं आहे तर मग काय होणार आहे हया सरकार ला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय आम्ही

@udayjadhav7298

मिलिटरी लावायची वेळ आली आता बीड मध्ये

@yogeshaute3391

ताई कोटी कोटी धन्यवाद तुमच्या कार्याला आणि तुमच्या भावनांना

@RajendraSuwarnkar-yv9ic

अंजली ताई तू एक माता. झाशीची राणी निडर निर्भिड. अन्याय विरोधात न्याय या साठी जीवच रान करताय सॅल्यूट तुम्हाला .💐🌺🙏

@VilasGavali-iz2cz

अभिनंदन ताई

@farmer_7090

ताई नागरगोजे कुटूंबियांना न्याय मिळवून दया

@dattatrayhake3760

सामान्य लोकांच्या मुळावर उठलेले सरकार

@santoshgawande3831

मॅम मा स्व नागरगोजे सरांना न्याय मिळवून द्या 🙏🙏

@VilasJondhale-rr5gl

पब्लिकची दिश्याभुल करून कोणतंतरी षडयंत्र हे सरकार रचीत आहे. सामान्य जनतेने आता तरी सावध होऊन मतदान करते वेळेस 1500 - 2000 नाही घेता योग्य त्या उमेदवाराला मत देऊन एक लोकनेता निवडावा या शिवाय पर्याय नाहीं.

@chandrashekharkalantre3982

गृहमंत्री आणी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पुर्ण पणे अपयशी आहेत.